हल्ली एकेकदा वाटतं,
एखाद्या संध्याकाळी निवांत आपली डायरी उघडून बसावं
आणि ज्यांची प्रतिक्रिया म्हणून एकदम कविताच लिहील्या गेल्या होत्या
अश्या सगळ्या सुखदुःखांवर मनसोक्त हसून / रडून घ्यावं..
वेळ काही सांगून येत नाही,
ही अशी देणीसुद्धा राहून जायला नकोत..
8 comments:
wow! asahi thought asu shakato!!
आहाहा!!! खास आवडलं मला...!
सुरेख! काय अफ़लातून कल्पना गं.......!
बहोत खुब...
असे विचार करु शकणारेच एवढ सुरेख लीहु शकतात
जीओ.. :-)
झकास !!!
hamma kharaya .. kahi rahuna nako jayala
मस्त
असंही होऊ शकेल काय अस प्रश्नच मी स्वत:ला विचारला नव्हता.
Post a Comment